tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post6407415161681217880..comments2023-12-11T06:00:35.002-05:00Comments on मोसम: प्रवास.....Mohana Prabhudesai Joglekarhttp://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-34438939153081170292011-12-08T21:44:59.525-05:002011-12-08T21:44:59.525-05:00आत्तापर्यंतच्या भारतभेटीच्या प्रवासात २ अनुभव छान ...आत्तापर्यंतच्या भारतभेटीच्या प्रवासात २ अनुभव छान आले. पहिले गेलो २००४ साली. तेव्हा विमानात एक मराठी बाई होती. ती पुण्याचीच.तिचे नाव फाटक. आम्ही दोघे व ती पाय मोकळे करण्याकरता विमानात एका बाजुला उभे राहिलो होतो. तेव्हा ओळख झाली आणि आम्ही तिघे मराठीतून गप्पा मारायला लागलो. खूप छान गप्पा मारत होतो. शेवटी हवाईसुंदरी म्हणाली जरा हळू गप्पा मारा. बाकीचे लोक झोपलेत. मग आम्ही तिघे म्हणालो पण की हिचे काय जाते? तिच्यामध्ये तर आम्ही जाण्यायेण्यात अडथळा होत नाही ना. बाजूला तर उभे आहोत. शिवाय इतर प्रवाशांचे आमच्या गप्पांकडे अजिबात लक्षही जात नसेल आणि आवाजही पोहोचत नसेल. प्रत्येकजण आपापल्या कार्यात मग्न असतात ना.<br /><br />दुसरा अनुभव गेल्यावर्षीचा. भारतातून परत येताना विमानतळावर दोघे नवरा बायको भेटले. त्यांचे आडनाव सरदेसाई. तेही असेच दिलखुलास बोलत होते. मराठीतून बोललो. त्यांनी सांगितले की आम्ही यावेळी ३-४ महिने पुण्यात होतो आणि आवडीची बरीच नाटके पाहिली. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता आणि आमच्याकडेही. खूप छान वाटले.rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-26169939021813836902011-11-13T23:02:27.225-05:002011-11-13T23:02:27.225-05:00मोहना आवडला तुझा ब्लोग. लिखाणातला साधेपणा हा भावतो...मोहना आवडला तुझा ब्लोग. लिखाणातला साधेपणा हा भावतोच. तेच तुझ्या लिखाणातून परत अनुभवायला मिळालं <br /><br />aativas म्हणतोय ते पटलं.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-51040882791736827122011-11-13T08:20:44.315-05:002011-11-13T08:20:44.315-05:00aativas - हं, हेच कारण मला तिथेही सांगत होते पण इत...aativas - हं, हेच कारण मला तिथेही सांगत होते पण इतका घुमेपणा धास्तीने? नाही पटलं आणि पटवून घ्यायचं ठरवलं की वाटतं किती वेगवेगळ्या अनुभवांना मुकतात ही माणसं. त्यावेळीही पुस्तकं असायची वाचायला. हातात एखादं पुस्तक किंवा कुठल्यातरी स्थानकावर घेतलेला एखादा अंक आपल्या सोबतीला असला तरी कुणी गप्पा मारायला सुरुवात केली की समोरचा त्यात सामील व्हायचा क्वचित आजूबाजूचेही.Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-247738900032424817.post-13518681476655361882011-11-12T22:20:39.311-05:002011-11-12T22:20:39.311-05:00माणसांनी प्रवासासाठी जितके जास्त पैसे मोजलेले असता...माणसांनी प्रवासासाठी जितके जास्त पैसे मोजलेले असतात तेवढ्या प्रमाणात माणसं कमी बोलतात असा माझाही अनुभव. अनारक्षित डब्यात अजूनही शब्दान्चीच नाही तर खाद्यपदार्थांचीही देवाणघेवाण होते आजही.<br /><br />पण 'अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका' हे आजकाल कानीकपाळी ओरडल जात दहशतवादाच्या धास्तीतून - त्याचाही परिणाम असावा हा. आणि काही लोक नुसत त्यांच्याकडे पाहून हसलं तर 'पगार काय मिळतो' इतक्या खोलात चौकशी करायला लागतात असाही अनुभव आहे. <br /><br />पूर्वी पुस्तक आणि मोबाईल नसल्याने लोकांना एकमेकांशी बोलायला पर्याय नसायचा बहुतेक .... आता तो पर्याय आहे आणि काही लोक तोही निवडतात इतकच!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com