आई - वडिलांकडे आलं की माहेरपण संपू नये, त्यांच्या सहवासाचं सुख निरंतर राहावं असं वाटत असतं अगदी स्वत:च्या घरकुलाकडे खेचणारे परतीच्या प्रवासाचे वेध लागले तरी. परिस्थितीच तशी असते. शेवटी एक क्षण आणि परिस्थितीच अशी येते की वडिलच विचारतात, "निघते आहेस ना?" त्या क्षणाची ही कहाणी.
Wednesday, January 8, 2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
Hi
ReplyDeleteमोहना,
मी वैशाली आजगेकार_सुतार.
आपण गोगटे जोगळेकर कॉलेज ला होतो.
तुझ्या blog ची लिंक मिळाली आणि लहानपणीची हरवलेली बाहुली सापडावी तसा आनंद झाला.
तुझं लिखाण म्हणजे अगदी तुझ्या नावा सारखच मोहून टाकणारं. 👍
वैशाली, खूप छान वाटलं तुझा अभिप्राय वाचून. आपण एका वर्गात होतो का? मला तुझा WhatsApp नंबर कळव ना.
DeleteExcellent story and narration 🙏
ReplyDeleteमनापासून धन्यवाद.
Delete