मोसम,
माझ्या वडिलांचं गाव. पण आपल्या मनातला प्रत्येक विचार म्हणजे ’मोसम’ च नाही का? त्याच विचारांची अनुभवांची ही शृखंला...कथा, कविता, अनुभव, लेख या माध्यमांतून.
इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा साहित्यप्रवास या विषयावर आकाशवाणी रत्नागिरीने घेतलेली माझी मुलाखत. जिथे काम केलं तिथेच मुलाखत देण्याचा अनुभव रोमहर्षी होता. नक्की ऐका ही मुलाखत.