ताडोबाच्या राणीच्या नाट्यमय जीवनकहाणीत मानवी भावभावना आणि सिनेमातलं रस-रंग-नाट्य जिवंत होतं. माया वाघिणीच्या निमित्तानं वाघांचं जीवन, वनखातं, वन्यजीव संरक्षणात गुंतलेली माणसं, अभयारण्यातील ग्रामजीवन आणि पर्यटन उलगडतं.
या पुस्तकातील काही प्रकरणांचं अभिवाचन आणि लेखक श्री अनंत सोनवणे यांच्याशी संवाद.
अभिवाचन - प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, निलेश कोदे.
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.